BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

१९ टन कचरा काढला



आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .

 शिराळा ,ता.५ : शिराळा येथील नागपंचमीच्या झालेला   १९ टन कचरा नगरपंचायतने उचलला असून यात  तुटलेल्या चप्पल व प्लास्टिक ३ टन,ओला कचरा १० तर सुका कचरा ६ टन  याचा समावेश आहे. २५ कर्मचाऱ्यांनी ५ दिवसात  हा कचरा गोळा करून शहर चकाचक केले आहे.



  २३ वर्षा नंतर प्रथमच शिराळा येथे भाविकांना  शैक्षणिक प्रबोधनाच्या माध्यमातून दर्शन झाले.यावेळी आगामी नगरपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विविध पक्ष व इच्छुक उमेदवारांनी उभारलेल्या स्वागत कमानी व एकमेकांच्या इर्षे पोटी लावलेल्या फलका मुळे शहराचा चेहरामोहरा बदललेला होता. मात्र नागपंचमी दिवशी अनेक छोट्या छोट्या भजी,वडापाव ,स्वीट कॉर्न, चायनिज विक्रेत्यांची अपेक्षित विक्री झाली नाही.त्यामुळे काही व्यापाऱ्यांनी न खपलेला नाशवंत माल रस्त्यावर फेकून दिल्याने व गर्दी मुळे तुलेल्या चप्पलांचा अनेक ठिकाणी ठीग पडलेला होता.त्यामुळे ५  दिवसात नगरपंचायतने १९ टन कचरा उचलला असून तुटलेल्या चप्पल व प्लास्टिक ३ टन,ओला कचरा १० तर सुका कचरा ६ टन असा २५ कर्मचाऱ्यांनी ५ दिवसात १९ टन कचरा गोळा करून शहर चकाचक केले आहे. नाल्यात मोठ्या प्रमाणात चप्पल व प्लस्टिक पडले होते.ठीक ठिकाणी उभारलेल्या स्वागत कमानी काढल्याने सुरक्षित वाहतुकीसाठी प्रमुख रस्ते खुले झाले आहेत.

Post a Comment

0 Comments